मोबाईल नेटवर्क चा अभाव असताना देखील एकता फौन्डेशन च्या पुढाकाराने आणि सक्रीय सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं फ्री वाय फाय गाव झाले आहे.
एकता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण व संवर्धन टप्पा आठ आज संपन्न झाला. म्हसवंडी गावातील सहभागी सदस्यांना अतिशय चांगल्या प्रतीचे पेरू, चिकू, जांभूळ असे तीन वृक्ष प्रत्येकी वाटप करून व काही झाडे सार्वजनिक ठिकाणी लावून वृक्षारोपण संपन्न Read more
एकता फाउंडेशन व MCC म्हसवंडी आयोजित, भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा. सात वर्षांपूर्वी एकता फाउंडेशन चं रोपटं लावल आणि आज या रोपट्याच वट वृक्षात रूपांतर होतं आहे. नक्कीच आमच्या सर्व सदस्यांची साथ आणि कठोर मेहनत. विविध Read more